शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबई, दि. ११: एकविसाव्याशतकात ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे फक्त भारतीय तत्वज्ञान नाही, तर दैनंदिन जीवनातील वास्तव आहे. या तत्त्वज्ञानासह भारताने नेहमीच विविध…
जिल्ह्यातील समुद्रकिनारी गस्त वाढवणे गरजेचे – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे रायगड जिमाका दि. 8- रायगड जिल्ह्याला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. या ठिकाणी तब्बल 31 समुद्र किनारे आहेत. पैकी 28 समुद्र…
आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित आपत्तीग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती; शासन निर्णय निर्गमित मुंबई, दि. 11 : राज्यात जून ते सप्टेंबर…