Agriculture

मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वेच्या कामाला गती द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 25 :- राज्यातील सर्व शासकीय कार्यालये स्वमालकीच्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून इमारतींच्या बांधकामाला प्राधान्य…

Agriculture

पवई व तुळशी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात तीन महिन्यात कृती आराखडा सादर करा – मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. २५ : पवई तलाव व तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश…

Agriculture

राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम 

मुंबई, दि. 25 : सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर एक समिती स्थापन करून…

Agriculture

वाहतूककोंडी सुटण्यास, वाहतूकव्यवस्था सुधारण्यास पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीमुळे मदत होईल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 25 :- पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत, 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि…

Agriculture

फुरसुंगी उरुळी देवाची नवीन नगर परिषद आणि पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटींचा निधी मंजूर

मुंबई, दि. २५ : पुण्यातील फुरसुंगी- उरुळी देवाची नगर परिषदेच्या विकासासाठी आणि पुणे मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकासासाठी…

Agriculture

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे.…

Agriculture

सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा – अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २५ : राज्यात सौर ऊर्जेचा व्यापक स्वरुपात उपयोग करताना सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना अधिक गती द्यावी.…

Agriculture

जलपुनर्भरणाचे धोरण तयार करावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि. 25 : जलसंधारण विभागाच्या पाणीपुरवठा योजनांच्या स्त्रोताजवळील भूजल पुनर्भरणाचे स्त्रोत बळकट करण्यासाठी जलपुनर्भरणाचे धोरण तयार करावे. जेणेकरून, नागरिकांना…

Agriculture

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. २५ :  राज्यात पुढील २४ तासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट  परिसरात…

Agriculture

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 24 :- राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख व आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन,…